जरांगेंनी  देवेंद्रजीची माफी मागावी, अन्यथा ओबीसी मोर्चाचे तीव्र आंदोलन

पुलगाव  (अविनाश भोपे): – “महायुती सरकारच्या पुढाकाराने ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्र असे १०% आरक्षण महाराष्ट्र शासनाने कायदा करुन दिले आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याचे वातावरण सुखद झाले आहे, परंतु मनोज जरांगे रोज एक नवी मागणी घेऊन शासनाला व जनतेला वेठीस धरत आहे. आज त्यांनी आंदोलनाच्या नावाखाली फक्त उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस … Continue reading जरांगेंनी  देवेंद्रजीची माफी मागावी, अन्यथा ओबीसी मोर्चाचे तीव्र आंदोलन